social news
-
ताज्या घडामोडी
आरटीओ कार्यालयाकडून खराडी येथे मीटर टेस्टिंग ट्रॅक सुरु
खराडी : रिक्षासाठी नवीन भाडे दरवाढ लागू झाली आहे. त्यासाठी रिक्षाच मीटर कॅलिब्रेशन करणे गरजेचे आहे. हे काम लवकरात…
Read More » -
कै. संजय हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने दिपावलीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कार्ला : कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै संजय (आवानाना)हुलावळे या प्रतिष्ठानचा स्थापना दिना निमित्त दिपावलीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन…
Read More » -
डॉ. अमरसिंह निकम यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
मुंबई : येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. अमरसिंह निकम यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. जागतिक दर्जाच्या शांततेसाठी काम करणाऱ्या असोसिएशनच्या…
Read More » -
बसचा प्रवास महागला ; एसटीची 17 टक्के भाडेवाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लालपरीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्रीपासून 17 टक्के भाडेवाढ करण्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी
दारुंब्रे गावात नवरात्र उत्सवानिमत्त कविभुषण विठ्ठल दळवी यांचा सत्कार
शिरगाव : दारुंब्रे गावी महाराष्ट्राची परंपरा जपत नवरात्र उत्सवा दरम्यान १७ पुरस्कार प्राप्त कविभुषण विठ्ठल दळवी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार…
Read More » -
ताज्या घडामोडी
कुणाल ओव्हाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व फळे वाटप
नायगाव : मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक संघटनेच्या वतीने कुणाल ओव्हाळ ( पत्रकार, मा. उपसरपंच , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष…
Read More » -
शेलारवाडी येथील अमरदेवी माता साकारली नारळाच्या कवटीवर
निगडी : येथील अनुजा चैतन्य जोशी ( कुलकर्णी ) यांनी नारळाच्या कवटीवर हुबेहुब अमरदेवी माता साकारली आहे..लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
ऑक्टोबरपासून सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपली एटीएम सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला , खातेदार काळजीने बेजार
तळेगाव : येथे सूर्वोदय स्मॉल फायनान्स बँके आपली एटीएम सेवा बंद करणार असल्याने खातेदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे . अडीअडचणीला…
Read More » -
ताज्या घडामोडी
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पराक्रम गाजवता न आलेल्या मराठवाड्याच्या लोकांनी, ती कसर मुक्ती संग्रामाच्या वेळी भरून काढली – पंडित किरण परळीकर
तळेगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच, कायम दुर्लक्षित राहिलेला, संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा मराठवाड्याचा प्रदेश आहे.१९४७ ला भारत स्वतंत्र झाला.पण…
Read More » -
ताज्या घडामोडी
या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने 4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार…
Read More »