Month: August 2021
-
ताज्या घडामोडी
सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून नितीन मराठे यांनी स्वखर्चाने केले काम
तळेगाव : सरकारी खात्याच्या लालफितीच्या कारभाराला कंटाळून जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी वराळे फाटा रस्त्याचे काम स्वखर्चाने सहा लाख…
Read More » -
ताज्या घडामोडी
१५ ऑगस्ट पासून मॉल्स, हॉटेल, जिम रात्री १० पर्यंत सुरू राहणार
मुंबई : राज्यभरातील मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट १५ ऑगस्ट पासून रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक…
Read More » -
ताज्या घडामोडी
भारतीय जनता युवा मोर्चा इंदोरी सोमाटणे जिल्हा परिषद गट अध्यक्ष पदी ऋतुराज काशिद
इंदोरी : भारतीय जनता युवा मोर्चा (युवा वॉरियर) इंदोरी सोमाटणे जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्ष पदी ऋतुराज प्रदीप काशिद पाटील यांची…
Read More » -
ताज्या घडामोडी
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
वडगाव: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय असा…
Read More » -
ताज्या घडामोडी
वाहन चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळी कामशेत पोलिसांकडून जेरबंद
कामशेत: द्रुतगती महामार्गावर बौर गावाच्या हदीत पिस्तुलाचा धाक दाखवत कारची चोरी करणाया टोळीला कामशेत पोलिसांनी जेरबंद केले आहे.वाहन चोरी प्रकरणातील…
Read More » -
ताज्या घडामोडी
शेततळ्यातील पाच टन मासे मृत्युमुखी; राजवर्धन पाटील यांची घटनास्थळाला भेट
इंदापूर : येथील पळसदेव मधील शेलारपट्ट्याचे शेतकरी संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी विषारी औषध टाकल्यामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी…
Read More » -
ताज्या घडामोडी
जिल्हापरिषदेच्या वतीने दोंदे गावाला आदर्श कृषीग्राम पुरस्कार
कडूस : खेड तालुक्यातील दोंदे गावाने कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या वतीने गावाला आदर्श…
Read More » -
ताज्या घडामोडी
लोकप्रतिनिधींवर दाखल याचिकांच्या संदर्भात विशेष खंडपीठाची स्थापना होणार – न्यायमूर्ती जस्टिन रामन्ना
दिल्ली : लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या याचिकांच्या प्रगतीपर सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जस्टिन रामन्ना यांनी…
Read More » -
ताज्या घडामोडी
अकरावीची सीईटी परिक्षा रद्द; पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई :अकरावी प्रवेशासाठी अनिवार्य असणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये…
Read More »